||ॐ सदगुरु कृपा ||
नाम म्हणजे काय?
आपले सद्गुरु ज्यावेळी आपला शिष्य म्हणून स्वीकार करतात त्यावेळी ते आपल्याला नाम देतात हे नाम सर्वासाठी सांगता येत नाही ते फक्त सद्गुरु व शिष्य यांचातच राहते जे प्रकट रूपात येते त्याला मंञ म्हणतात उदाः हरे राम हरे राम हा मंञ आहे नाम नाही आणि या मंञाने तसा फरक पडत नाही फक्त एक गोष्ट चागंली घडते कि मनुष्यप्राणी चांगल्या मार्गाला लागतो मुक्ती मिळत नाही पंरतु तेच जर सद्गुरू मुखातून प्राप्त झाले तर तेच नाम होय
शिष्य त्या नामाचे चिंतन मनन व ध्यास करत करत तदरूप होतो त्यावेळेस त्याला काही स्वर किंवा नाम मिळते त्याला सबीज नाम म्हणतात तेच नाम हा शिष्य सद्गुरु पदाला पोहोचल्यानंतर आपल्या शिष्याला ते बीजनाम देतात तेव्हाच पुढील क्रिया घडायला सुरवात होते नामाला काळवेळेचे कुठलेही बंधन नाही ते कोठेही उठता बसता झोपता पत्नी सोबत असता घेऊ शकता माळ घेऊन जगाला जप करतो असे अजिबात दाखवू नका कारण आध्यात्मिक जीवनासाठी बाह्य आचरणापेक्षा आतंरीक (भावभक्ती )आचरणाला जास्त महत्व आहे आपण काय करतो यापेक्षा कोणत्या भावनेने ते जास्त महत्वाचे आहे मग एखाद्या नास्तिक म्हटला तरी चालेल त्याला तुकाराम महाराज म्हणतात ऐसै कैसै झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू किंवा ऊस डोगा परी रस नव्हे डोगा काय भुललास वरलीया रंगा किंवा साध्या भाषेत वरून किर्तन व आतून तमाशा अशी परिस्थिती नको
आध्यात्मिक जीवनात भाव भक्ती श्रद्धा आचरण याला जास्त महत्व आहे
*चैतन्य गुरुआई नमो नमः*
नाम म्हणजे काय?
आपले सद्गुरु ज्यावेळी आपला शिष्य म्हणून स्वीकार करतात त्यावेळी ते आपल्याला नाम देतात हे नाम सर्वासाठी सांगता येत नाही ते फक्त सद्गुरु व शिष्य यांचातच राहते जे प्रकट रूपात येते त्याला मंञ म्हणतात उदाः हरे राम हरे राम हा मंञ आहे नाम नाही आणि या मंञाने तसा फरक पडत नाही फक्त एक गोष्ट चागंली घडते कि मनुष्यप्राणी चांगल्या मार्गाला लागतो मुक्ती मिळत नाही पंरतु तेच जर सद्गुरू मुखातून प्राप्त झाले तर तेच नाम होय
शिष्य त्या नामाचे चिंतन मनन व ध्यास करत करत तदरूप होतो त्यावेळेस त्याला काही स्वर किंवा नाम मिळते त्याला सबीज नाम म्हणतात तेच नाम हा शिष्य सद्गुरु पदाला पोहोचल्यानंतर आपल्या शिष्याला ते बीजनाम देतात तेव्हाच पुढील क्रिया घडायला सुरवात होते नामाला काळवेळेचे कुठलेही बंधन नाही ते कोठेही उठता बसता झोपता पत्नी सोबत असता घेऊ शकता माळ घेऊन जगाला जप करतो असे अजिबात दाखवू नका कारण आध्यात्मिक जीवनासाठी बाह्य आचरणापेक्षा आतंरीक (भावभक्ती )आचरणाला जास्त महत्व आहे आपण काय करतो यापेक्षा कोणत्या भावनेने ते जास्त महत्वाचे आहे मग एखाद्या नास्तिक म्हटला तरी चालेल त्याला तुकाराम महाराज म्हणतात ऐसै कैसै झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू किंवा ऊस डोगा परी रस नव्हे डोगा काय भुललास वरलीया रंगा किंवा साध्या भाषेत वरून किर्तन व आतून तमाशा अशी परिस्थिती नको
आध्यात्मिक जीवनात भाव भक्ती श्रद्धा आचरण याला जास्त महत्व आहे
*चैतन्य गुरुआई नमो नमः*
खूपच छान ----------------------
ReplyDelete